आठवण २१ मार्च २o२o च्या LOCKDOWN ची…
|| आभार ईश्वराचे, निसर्ग निर्मित शक्तीचे ||
कोराना युध्दा सौ. राजश्री अ. विरणक यांचे कोरोना काळातील मनोगत…..🙏🏼
दिनांक २१ मार्च २०२० रोजी अर्थात ४ वर्षांपूर्वी याच दिवशी कहर झाला.…
अन् lockdown आला.
सबंध जगात उलथा-पालथ झाली..
आपले आपल्यांनाच, काही कायमचे तर काही भिती पोटी दुरावले,…
कोरोनाने अक्षरशः थैमान घातल होते, पण आपलं नशीब चांगलं,
आपण हा ४ वर्षांनंतरचा आजचा दिवसही पाहू शकलो, दूरून का होईना पण कधीतरी एकमेकांना भेटू शकतो .
Advertisement
म्हणूनच त्या निरंकार, विधात्याचे आभार 🙏🙏
कोरोना काळात जिवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर, मेडिकल टीम,पोलिस,सफाई विभाग,बेस्ट, एस्.टी.वाहतूक, रेल्वे कर्मचारी,
समाजसेवक, तथा राजकारणातील – समाजातील, निसर्गातील प्रत्येक घटकाचे मनापासून आभार…..🙏🙏
सौ राजश्री अ. विरणक…
ठाणे महानगरपालिका ठाणे …
महाराष्ट्र शासन….
Advertisement




